मुंबई: मुंबईतील पादचारी मार्ग, उड्डाणपूल, वाहतूक बेटांचे , शौचालयांची बांधणी, फूड हब उभारणी, बस थांब्यांचे नुतनीकरण ही कामे जून अखेरपर्यंत पूर्ण करावी. पावसाळ्यात पाणी साचू नये याकरिता नाल्यांच्या सफाईसोबतच त्यांचे खोलीकरण आणि रुंदीकरण यावर भर द्यावा, असे निर्देश मुख्यमंत्री यांनी आज येथे दिले. ( )
वाचा: